Mangalwedha News : मंगळवेढा बायपासवर गतिरोधकाची मागणी; अपघातांमुळे नागरिकांचा संताप

Road Safety : मंगळवेढा बायपासवर गतिरोधकांचा अभाव आणि भरधाव वाहतूक यामुळे अनेक निष्पापांचा बळी गेला असून, नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Mangalwedha News
Mangalwedha NewsSakal
Updated on

मंगळवेढा : शहरालगतुन गेलेल्या महामार्गावर वाढलेल्या अपघातामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्यामुळे सध्या शहर व तालुक्यात गतिरोधकाचा मुद्दा अधिक चर्चेला आला. मात्र प्रशासन आणखी किती बळीची वाट बघणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com