Sangli News : सात-बारा उतारा तातडीने कोरा करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनामार्फत सरकारला दिले निवेदन

सरकार हमीभाव जाहीर करते; मात्र हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकावा लागतो. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे कर्ज हे दुप्पट झाले, हे दुर्दैवी आहे.
Swabhimani Shetkari Sanghatna submits memorandum government through administration
Swabhimani Shetkari Sanghatna submits memorandum government through administration Sakal
Updated on

सांगली : विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा ७/१२ शंभर दिवसांत कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सरकार अस्तित्वात येऊन ४० दिवस झाले. परंतु मुख्यमंत्र्यांनी अद्यापही कर्जमाफीवर भाष्य केलेले नाही. आश्वासन पूर्तीसाठी केवळ ६० दिवस बाकी आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com