

Grape containers meant
sakal
सांगली : आखाती देशांच्या दिशेने द्राक्षे घेऊन निघालेली जहाजे युद्ध परिस्थितीमुळे समुद्रात अडकून पडली आहेत. परिणामी जिल्ह्यातील शेकडो टन द्राक्षांवर संकट आले आहे. युद्ध लांबत गेले, तर ही द्राक्षे परत मागवून देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी आणण्याचा पर्याय निवडला जाऊ शकतो; मात्र दोन्ही पर्यायांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार, हे अटळ आहे.