Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Financial Loss Behind Farmer’s Death : सांगलीतील मळणगाव येथे द्राक्ष बाग फसल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Maharashtra farmer death due to crop loss

Maharashtra farmer death due to crop loss

esakal

Updated on

शिरढोण (सांगली) : मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Grape Farmer Death Maharashtra) केली. प्रतापराव श्रीपतराव शिंदे (वय ५०, रा. मळणगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हा प्रकार मंगळवार सकाळी अकराच्या दरम्यान उघडकीस आला. याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com