Sangli Crime : आता घरही असुरक्षित, सांगलीकर धास्तावले; विश्रामबागेत चोरट्यांचा धुमाकूळ ; कायदा-सुव्यवस्था, नागरी सुरक्षेच्या चिंधड्या

Citizens Demand : विश्रामबाग परिसरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सांगलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा खून, चेन स्नॅचिंग आणि घरफोडीच्या घटनांनंतर आता घरातसुद्धा सुरक्षितता उरलेली नाही, अशी भावना नागरिकांमध्ये पसरली आहे.
Police presence in Vishrambag area

Police presence in Vishrambag area

sakal

Updated on

सांगली : गळ्यात सोन्याचे दागिने घालून चौकातून फिरणे कठीण झाले होतेच, आता आमचे घरही सुरक्षित राहिलेले नाही, या भावनेतून सांगलीकर आता धास्तावले आहेत. कारण, घराची बेल वाजवणारा, दारात उभा असणारा माणूस आता चोर, घरफोड्या, दरोडेखोर कुणीही असू शकतो, ही वस्तुस्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com