Sangli News : विद्यार्थ्यांची ‘ढकलगाडी’ बंदचे स्वागतच; सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा निर्णय

आठवीपर्यंत नापास करता येणार नाही, हा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. आता पाचवी आणि आठवीत नापास झालेले विद्यार्थी ‘नापास’च राहणार आहेत. त्यांना दोन महिन्यांत फेरपरीक्षा देता येणार आहे. या निर्णयाचे शिक्षणातील जाणकार व्यक्तींसह पालकांनी स्वागत केले होते.
Student
StudentSakal
Updated on

सांगली : आठवीपर्यंत नापास करता येणार नाही, हा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. आता पाचवी आणि आठवीत नापास झालेले विद्यार्थी ‘नापास’च राहणार आहेत. त्यांना दोन महिन्यांत फेरपरीक्षा देता येणार आहे. या निर्णयाचे शिक्षणातील जाणकार व्यक्तींसह पालकांनी स्वागत केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com