Historical Footprints : ही भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाची! मिरज ते वाळवा स्वराज्याच्या इतिहासातील जिवंत पुरावे

Miraj, Sangli History : भूमी केवळ भूगोल नाही, तर स्वराज्याच्या स्मृतींची साक्ष आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, मच्छिंद्रगड, प्रचितगड आणि भूपाळगड या ठिकाणी शिवछत्रपतींच्या पावलांचे ठसे इतिहासात कोरलेले आहेत.
Historical references and regional forts i

Historical references and regional forts i

sakal

Updated on

...ही भूमी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाची !

मिरजेसह अनेक गावांचा शिवसाधनांमध्ये उल्लेख आजचे सांगली जिल्ह्याचे भूक्षेत्र हा शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा भाग. त्यामुळे शहाजीराजे ते छत्रपती राजाराम महाराज अशा चार पिढ्यांचे राजे सांगलीच्या भूभागात आल्‍याच्या नोंदी आढळतात. जिल्ह्यातील मच्छिंद्रगड, प्रचितगड आणि भूपाळगड किल्ले तर स्वराज्याचा भाग होते. या किल्ल्यांवरील लढायांची वर्णने उपलब्ध आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com