
मंगळवेढा : दामाजी कारखान्यावरील सत्ता बदलानंतर महत्वाच्या ठिकाणी आपल्या मर्जीतील कर्मचारी ठेवतात मात्र तीन वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कुणाचीही अदलाबदल केली नाही जो कारभार केला तो समोर आहे.त्यामुळे आमच्या सत्कारापेक्षा भविष्यातील कारखाना चांगला चालवून दाखवा आम्ही तुमचा सत्कार करू असे आवाहन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केले.