Solapur: हद्दवाढची ५० नगरे ३३ वर्षांनंतरही तहानलेलीच; सुमारे एक लाख लोकांची १२ महिने पाण्यासाठी भटकंती

याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आजही कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते किंवा जारचे पाणी विकत घ्यावे लागते. या भागात वर्षानुवर्षे पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.
Even after 33 years of civic merger, 50 towns remain parched; over 1 lakh people still seek water daily.
Even after 33 years of civic merger, 50 towns remain parched; over 1 lakh people still seek water daily.Sakal
Updated on

सोलापूर : १९९२ मध्ये हद्दवाढ होऊन ३३ वर्षे झाली, तरीदेखील हद्दवाढ भागातील सुमारे ५० नगरांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनच टाकलेली नाही. जलवाहिनी नसल्याने त्या नगरातील अंदाजे एक लाख नागरिकांना तहान भागविण्यासाठी पाण्यासाठी १२ महिने भटकंती करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com