Solapur News : शेतीसाठी एक जूनपासून ‘एआय’चा वापर; अडचणींवर शेतकऱ्यांच्याच भाषेत मिळणार उत्तरे

सव्वाकोटी शेतकऱ्यांना रोग नियंत्रण, पाणी, खते, हवामानाचा दैनंदिन सल्ला.
artificial intelligence
artificial intelligencesakal
Updated on

सोलापूर - अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती, नवनवीन रोग, किडीचा प्रादुर्भाव, पाण्याचे दुर्भिक्ष, वेळेत तज्ज्ञांचा न मिळणारा सल्ला, अशा बाबींमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहेत. त्यामुळे राज्यात दररोज सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्या होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com