Temperature : तीव्र उष्णतेमुळे जनावरांतही अशक्तपणा: काळजी घेण्याची गरज; गाई, म्हशी अन्‌ वासरांना बांधा सावलीत

Solapur News : दूध उत्पादनावर होणाऱ्या परिणामासह जनावरांच्या आरोग्यावरही होत आहे. भूक मंदावणे, अशक्तपणा अशा प्रकारचे त्रास होताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्याची गरज आहे.
Temperature
Temperaturesakal
Updated on

केत्तूर : यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या तीव्रतेत वाढ होण्यास सुरवात झाली. मार्च महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा सर्वांनाच अस्वस्थ करीत आहे. उष्णतेचा परिणाम दुधाळ जनावरांनाही होत आहे. त्याचा दूध उत्पादनावर होणाऱ्या परिणामासह जनावरांच्या आरोग्यावरही होत आहे. भूक मंदावणे, अशक्तपणा अशा प्रकारचे त्रास होताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com