Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यावरून नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई; राजकीय दाव्यांच्या गदारोळात नदीकाठचा शेतकरी मात्र पाण्यासाठी हतबल
Political Credit War Over Bhima River Water: Farmers Left in Lurch

Political Credit War Over Bhima River Water: Farmers Left in Lurch

Sakal

Updated on

मंगळवेढा : सध्या भीमा नदीपात्रात पाणी नसल्यामुळे पात्र कोरडे ठणठणीत पडले. पाणी कधी सोडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असले अखेर दोन दिवसापूर्वी नदीपात्रात पाणी सोडले असले तरी राजकीय नेत्यांनी मात्र पाणी आमच्यामुळे सोडले असा दावा सोशल मीडियात करू लागले चार दिवसात श्रेयवादाची लढाई जोरात दिसली. पण श्रेयवादाची लढाईत नदीकाठचा शेतकरी मात्र होरपळून निघाला. पाणी सोडण्याबाबत झालेल्या चालढकलीबद्दल सरकार व पाटबंधारे विभागाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com