Mangalwedha News : उजनीतून उजव्या डाव्या कालव्यासह नदीपत्रात पाणी सोडावी भाजप जिल्हाधक्ष्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

उजनी धरण 50 टक्केहून अधिक भरले असल्याने धरणातून उजनी उजव्या व डावा कालव्यासह नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी.
Shashikant Chavan

Shashikant Chavan

sakal

Updated on

मंगळवेढा - उजनी धरण 50 टक्केहून अधिक भरले असल्याने धरणातून उजनी उजव्या व डावा कालव्यासह नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com