Drought-hit Irrigation Projects: रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधींनी विधानभवनात ठाम आवाज उठवावा : प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे आवाहन

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांमुळे दुष्काळी भागातील जनतेची तहान अजूनही कायम; 1.65 लाख कोटींच्या प्रलंबित कामांसाठी लोकप्रतिनिधींनी विधानभवनात ठाम आवाज उठवावा, असा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा इशारा
34th Water Struggle Council in Mangalwedha demands completion of irrigation projects

34th Water Struggle Council in Mangalwedha demands completion of irrigation projects

Sakal

Updated on

मंगळवेढा : राज्यात सद्य:स्थितीत 244 बांधकामाधिन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1.65 लाख कोटी रुपयांची गरज आहे. भू-संपादन, वन व पर्यावरणाची मान्यता आणि प्रकल्पग्रस्थांचे पुनर्वसन रखडल्यामुळे विलंब लागत आहे.रखडलेल्या पाणी योजनेसाठी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा असे आवाहन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com