Sadabhau Khot : शेतकऱ्यांच्या गोठ्यालाच गोशाळेचा दर्जा द्यावा

महाराष्ट्रात दोन कोटी ८५ लाख पशुधन असून यापैकी फक्त एक टक्का जनावरे गोशाळांत आहेत; उर्वरित जनावरे शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदार सांभाळत आहेत.
sadabhau khot
sadabhau khotsakal
Updated on

सांगोला - ‌महाराष्ट्रात दोन कोटी ८५ लाख पशुधन असून यापैकी फक्त एक टक्का जनावरे गोशाळांत आहेत; उर्वरित जनावरे शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदार सांभाळत आहेत. त्यामुळे खरा गोठा हा शेतकऱ्याचाच आहे. गोशाळेचा दर्जा शेतकऱ्यांच्या गोठ्यालाच दिला पाहिजे असे मत माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com