Mangalwedha News : नुकसान जास्त होऊनही गतवर्षीचा खरीप पिक विमा तोकडा दिल्याची तक्रार

Crop Insurance Issue : मंगळवेढ्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत पंचनाम्यांतील मनमानीमुळे शेतकऱ्यांना अपुरी भरपाई मिळाली असून अनेक शेतकरी अजूनही विम्यापासून वंचित आहेत, असा आरोप सोमनाथ माळी यांनी केला आहे.
Crop Insurance Issue
Crop Insurance IssueSakal
Updated on

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत मंगळवेढा महसूल मंडळ मधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करताना विमा कंपनीच्या प्रतिनिधी मनमानी केल्याने कमी भरपाई मिळाली तर अद्याप काही शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपनी आणि कृषी खाते याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काॅग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com