Harshvardhan Patil: इव्हीएमबाबत सामान्य मतदारांच्या शंकांचे निरसन का होत नाही?: हर्षवर्धन पाटील, भविष्यात राजकीय घडामोडी..

Solapur News : महाराष्ट्राच्या हितासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. ईव्हीएम मशीनवर आजही अनेक लोक शंका घेत आहेत. अनेक प्रगत देशांनी ईव्हीएम मशीनला दूर केले आहे.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSakal
Updated on

पंढरपूर : निवडणुकीतील इव्हीएमबाबत सामान्य मतदारांच्या मनात शंका आहेत. त्या शंकांचे निरसन निवडणूक आयोग का करत नाही, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com