Inter Caste Marriage : आंतरजातीय विवाहामुळे धर्मनिरपेक्षता अधिक दृढ होत आहे..!

Inter-caste Marriage : उच्च शिक्षणामुळे तरुण पिढी जातीच्या भिंती तोडून आंतरजातीय विवाहास प्राधान्य देत आहे. सोबतच, विधवा विवाहास मिळणारी सामाजिक स्वीकृती हा महिलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील मोठा बदल आहे. या क्रांतीमुळे समाजात समानता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीची मूल्ये अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Inter-caste Marriage

Inter-caste Marriage

esakal

Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : आजच्या काळात उच्च शिक्षणामुळे मुले-मुली त्यांच्यातील कलागुण पाहून जातीच्या भिंती तोडून आंतरजातीय विवाह करत आहेत. ज्या गावात पूर्वी जातीच्या आधारे लग्ने होत असत, तिथेही ही गोष्ट घडू लागली आहे. आंतरजातीय विवाहामुळे समाजातील स्पृश्य आणि अस्पृश्य ही भावना कमी होत असून लोक एकमेकांना समानतेने पाहू लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com