Solapur : तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार पुन्हा जुळले; लोकअदालतीमध्ये १०८ कोटी रुपयांची प्रकरणे सामोपचाराने निकाली

पाच वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित ८८८ आणि अन्य ९९४ प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीतून निकाली निघाली आहेत. तर लोकअदालतीत १० ते ३० वर्षांपूर्वीची ४६ प्रकरणे आणि पाच वर्षांपूर्वीची जुनी ३५७ प्रकरणे देखील सामोपचाराने मिटली आहेत.
Lok Adalat mediation brings resolution to 108 crore worth cases, saving troubled marriages.
Lok Adalat mediation brings resolution to 108 crore worth cases, saving troubled marriages.Sakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून न्यायालयात, पोलिसांत दाखल ३० वर्षांपर्यंतची २६ हजार ९८८ प्रकरणे खुद्द न्यायाधीश व पोलिस अधिकाऱ्यांसमोरच सामोपचाराने मिटविण्यात न्यायालयीन यंत्रणेला यश मिळाले आहे. त्यात नऊ जोडप्यांचा तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार देखील लोकअदालतीतून जुळला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com