मंगळवेढा - गतवर्षीच्या खरीप हंगामात विमा प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत तक्रार केलेल्या शेतकऱ्यांची पीक विमा भरपाई विमा कंपनीने अद्याप दिली नसल्यामुळे त्या भरपाई संदर्भात विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.