Mangalwedha News : थकीत पीक विम्याबाबत आ. मोहिते-पाटलांचा प्रश्न; भरपाई लवकरच देण्याचे कृषीमंत्र्याचे आश्वासन

सोलापूर जिल्ह्यामध्ये गतवर्षीच्या खरीप हंगामात विमा भरलेल्या आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भरपाई यंदाचा खरीप हंगाम सुरू होऊन देखील मिळाली नाही.
ranjitsinh mohite patil
ranjitsinh mohite patilsakal
Updated on

मंगळवेढा - गतवर्षीच्या खरीप हंगामात विमा प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत तक्रार केलेल्या शेतकऱ्यांची पीक विमा भरपाई विमा कंपनीने अद्याप दिली नसल्यामुळे त्या भरपाई संदर्भात विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com