Udayanraje Bhosale: युद्धाबाबत आत्मचिंतन करण्याची गरज, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर काय म्हणाले खासदार उदयनराजे?

Solapur : हे डोंगर जेवढे दिसत आहेत ना, ते तुम्ही आम्ही निर्माण केलेले नाहीत, पहिल्यापासून आहेत ते. हे निसर्ग आहे आणि निसर्गापेक्षा कोणी मोठे नाही. आज युद्ध ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीवरूनही वाद निर्माण केला जात आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosalesakal
Updated on

सोलापूर : कुणीतरी कुणाच्या तरी आईचा मुलगा आहे, कुणीतरी वडील आहे. कसं वाटत असेल मला सांगा..? जगात कोणीही असू द्या. थोडं शांत बसून, आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे. तुमचे रणगाडे, प्लेन, मिसाईल हे खपवण्याकरिता तुम्ही हे करता का काय.? आज किती लोकांचा जीव जातोय, आज आपण पाहतोय...कधी कधी डोकं काम करायचं बंद होतं. त्या ठिकाणी बॉर्डरवर आपल्या कुटुंबातील कोण गेलं तर कसं वाटेल? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com