Amit Thackeray
sakal
सोलापूर
Amit Thackeray : खून होणार असतील तर निवडणुकाच नको...; सोलापुरातील सरवदे कुटुंबीयांचे सांत्वन
निवडणुका जिंकण्यासाठी जर खून होणार असतील, तर अशा निवडणुकाच नकोत. आम्ही सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेतो.
सोलापूर - ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी एक दिवस प्रचार सोडावा आणि बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी. निवडणुका कोणत्या पातळीवर नेऊन ठेवल्या आहेत, हे त्यांना समजेल.
