Amit Thackeray

Amit Thackeray

sakal

Amit Thackeray : खून होणार असतील तर निवडणुकाच नको...; सोलापुरातील सरवदे कुटुंबीयांचे सांत्वन

निवडणुका जिंकण्यासाठी जर खून होणार असतील, तर अशा निवडणुकाच नकोत. आम्ही सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेतो.
Published on

सोलापूर - ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी एक दिवस प्रचार सोडावा आणि बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी. निवडणुका कोणत्या पातळीवर नेऊन ठेवल्या आहेत, हे त्यांना समजेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com