Ramdas Athawale : कमी उत्पादन खर्चासाठी सेंद्रिय शेतीची वाट धरा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

solapur News : सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय देणे शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याची माहिती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
Union Minister Ramdas Athawale speaking on the need to keep politics out of sports to maintain its integrity and fairness."
Union Minister Ramdas Athawale speaking on the need to keep politics out of sports to maintain its integrity and fairness."Sakal
Updated on

सोलापूर : सध्या शेतीमध्ये खर्च कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठी शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी सेंद्रिय शेतीची वाट धरावी लागेल. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय देणे शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याची माहिती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com