Soalpur : आमदारांनंतर थेट गावागावांतील सरपंचांना आले विशेष महत्त्व; राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध

ओबीसी आरक्षणावर सुनावणी रखडल्यामुळे जिल्हा परिषदेसह महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना मुहूर्त सापडत नाही. नेत्यांच्या निवडणुका झाल्याने आता कार्यकर्त्यांना आपल्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.
Political parties are now focusing on village Sarpanches, who have gained increased significance in local body elections.
Political parties are now focusing on village Sarpanches, who have gained increased significance in local body elections.sakal
Updated on

-दत्तात्रय खंडागळे

सांगोला : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. निवडणुका नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्य, नगर परिषदांमधील नगराध्यक्ष, सदस्यच नसल्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत आमदारांनंतर थेट सरपंचांनाच विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com