Solapur Water Crisis: उजनी धरणात ५१ टक्के साठा; उसासह पिके जळू लागल्याने उजव्या-डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

उजनी धरणात ५१ टक्के साठा; उसासह पिके करपू लागल्याने उजव्या-डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची पाणी संघर्ष समितीची मागणी
Despite 51% water storage in Ujani Dam, delayed rainfall has intensified the irrigation crisis across drought-hit regions.

Despite 51% water storage in Ujani Dam, delayed rainfall has intensified the irrigation crisis across drought-hit regions.

Sakal

Updated on

मंगळवेढा : उजनी धरणामध्ये सध्या ५१ टक्के पाणीसाठा झाला असून सोलापूर जिल्ह्यात पाऊस न झाल्यामुळे उसासह सर्व पिके जळू लागली आहेत. यामुळे पाटबंधारे विभागाने उजनी धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com