

Solapur
esakal
टेंभुर्णी/अनगर: उजनी धरणातून डावा-उजवा कालवा, भीमा-सीना जोड कालवा (बोगदा) तसेच सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून बुधवार (ता. १५) पासून शेतीसाठी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा दूधसंघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली.