Vala : उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी वाळा: गारवा टिकवून ठेवते; शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत

Solapur News : उन्हाळ्यात अनेकांना मोठ्या प्रमाणावर घाम आल्यानंतर वारंवार नाकातून रक्त येणे असे प्रकार होतात. अशावेळी या पाण्याचा खूप फायदा होतो. वाळा घातलेले पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
Vala (wheat straw) being used as a natural shield against the sun's harsh rays, keeping the body cool and hydrated.
Vala (wheat straw) being used as a natural shield against the sun's harsh rays, keeping the body cool and hydrated.Sakal
Updated on

सोलापूर : उन्हाळ्यात कमी श्रम केले तरी, घामावाटे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा स्थितीत गारवा देण्याबरोबरच शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचे काम वाळा करतो. उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याची इच्छा सगळ्यांनाच होते. मात्र फ्रिजचे पाणी पिल्यानंतर तब्येत बिघडण्याची शक्यता असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com