What is weather-based crop insurance in Maharashtra?
esakal
विसापूर (सांगली) : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला (Grape Crop Insurance) असून, ८०९ हेक्टर क्षेत्रातील १,४११ शेतकऱ्यांना सुमारे १५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे.