Uday Samant : विकासकामांत राजकारण आणू नका : उद्योगमंत्री उदय सामंत; सरपंचांच्या स्वाक्षरीमध्ये खूप मोठी ताकद

Sangli News : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणली जाईल. पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरपंच पद हे अत्यंत महत्त्वाचे पद आहेत, सरपंचांच्या स्वाक्षरीमध्ये खूप मोठी ताकद असते. गावाचा चेहरा-मोहरा बदलण्याची ताकद सरपंचामध्ये असते.
Uday Samant
Uday Samant Sakal
Updated on

तासगाव : ‘‘सरपंच हा त्याच्या गावचा मुख्यमंत्रीच असतो, गावच्या विकासात उल्लेखनीय काम करणाऱ्या सरपंचांना ताकद देण्याची जबाबदारी महायुतीचे सरकार पार पाडेल,’’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तासगाव येथे बोलताना केले. विकासकामात राजकारण आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com