Vishwajit Kadam : राज्यातील प्रश्नांवर सरकारला जाग कधी?; आमदार विश्वजित कदम : विधानसभा अधिवेशनात सरकारला धारेवर धरले

Maharashtra Govt : विधानसभेच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विश्वजित कदम यांनी सरकारच्या आश्वासनांवर जोरदार टीका करत राज्यातील बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला धारेवर धरले.
MLA Vishwajit Kadam

MLA Vishwajit Kadam

sakal

Updated on

कडेगाव : ‘‘अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक, तरुणांना रोजगार, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, एक ट्रिलियन अर्थव्यवस्था, परकीय गुंतवणूक, स्टार्टअप, नवीन उद्योजकता, मॅग्नेटिक महाराष्ट्र, राज्यात नवीन उद्योग, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांना मदत आदी प्रश्नांबाबत सरकार कधी जागे होणार,’’ असा प्रश्न उपस्थित करत आमदार विश्वजित कदम यांनी सरकारला धारेवर धरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com