Vishwajit Kadam : राज्यातील प्रश्नांवर सरकारला जाग कधी?; आमदार विश्वजित कदम : विधानसभा अधिवेशनात सरकारला धारेवर धरले

Maharashtra Govt : विधानसभेच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विश्वजित कदम यांनी सरकारच्या आश्वासनांवर जोरदार टीका करत राज्यातील बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला धारेवर धरले.
MLA Vishwajit Kadam

MLA Vishwajit Kadam

sakal

Updated on

कडेगाव : ‘‘अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक, तरुणांना रोजगार, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, एक ट्रिलियन अर्थव्यवस्था, परकीय गुंतवणूक, स्टार्टअप, नवीन उद्योजकता, मॅग्नेटिक महाराष्ट्र, राज्यात नवीन उद्योग, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांना मदत आदी प्रश्नांबाबत सरकार कधी जागे होणार,’’ असा प्रश्न उपस्थित करत आमदार विश्वजित कदम यांनी सरकारला धारेवर धरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com