

Agriculture Maharashtra
esakal
निगडी : नागरीकरणाबरोबर औद्योगीकरण झपाट्याने वाढत असताना सुद्धा तळवडे भागातील काही स्थानिक शेतकरी प्रामाणिकपणे आपली शेती सांभाळून आहेत. खर्चिक पिके घेण्यापेक्षा सध्या उन्हाळी बाजरी घेण्याकडे त्यांचा दिवसेंदिवस कल वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात हिरवेगार बाजरीची शेती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.