Agriculture News : तळवडेत कडक उन्हातही बाजरीचे पीक तरारले, शेतकऱ्यांचा वाढता कल; कमी पाणी अन् खर्चही कमी असल्याचा परिणाम

Agriculture Maharashtra : नागरीकरण आणि औद्योगीकरण वाढत असतानाही निगडीतील शेतकऱ्यांनी बाजरी शेतीचा यशस्वी प्रयोग राबवला आहे.
Agriculture Maharashtra

Agriculture Maharashtra

esakal

Updated on

निगडी : नागरीकरणाबरोबर औद्योगीकरण झपाट्याने वाढत असताना सुद्धा तळवडे भागातील काही स्थानिक शेतकरी प्रामाणिकपणे आपली शेती सांभाळून आहेत. खर्चिक पिके घेण्यापेक्षा सध्या उन्हाळी बाजरी घेण्याकडे त्यांचा दिवसेंदिवस कल वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात हिरवेगार बाजरीची शेती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com