International Family Day Special : सोशल मिडियामुळे हरवला कुटुंबातील संवाद

सध्याच्या काळात सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे परस्परांमधील संवाद हरवत चालला आहे.
social media
social mediasakal
Updated on

- अश्‍विनी पवार

पिंपरी - कोणत्याही कुटुंबातील वातावरण उत्तम असण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी संवाद असणे आवश्‍यक आहे. मात्र, सध्याच्या काळात सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे परस्परांमधील संवाद हरवत चालला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com