PCMC Election : आरोपांची धु ळ व ड; पाणीप्रश्‍नावर ‘मौन’; समस्या सोडविण्याचे नागरिकांचे आवाहन

गेल्या सहा वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
water issue in pimpri chinchwad

water issue in pimpri chinchwad

sakal

Updated on

पिंपरी - ‘गेल्या सहा वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी अद्याप आलेले नाही. टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असून, टॅंकर लॉबी सुसाट आहे, अशा मूलभूत प्रश्‍नांवर बोलण्याऐवजी महापालिका निवडणुकीतील उमेदवार व पक्षांचे नेते आरोप-प्रत्यारोपांत मश्‍गुल आहेत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांकडे लक्ष देऊन त्यांनी त्याविषयी बोलावे,’ असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील उमेदवारांसह त्यांच्या पक्षनेत्यांना नागरिकांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com