इंद्रायणी सेवा फाउंडेशनची सरकारवर नाराजी

इंद्रायणी सेवा फाउंडेशनची सरकारवर नाराजी

Published on

आळंदी आणि देहू ही दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. मात्र, या पवित्र स्थळांशी जोडलेल्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. शासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ दंडात्मक कारवाईच्या पलिकडे काहीही केले नाही. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी, ही आमची मागणी आहे. इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीसाठी अनेकदा उपोषण, सायकल रॅली, जनजागृती मोहीम राबवली. तरी, सरकारकडून ठोस कृती झाली नाही.
- विठ्ठल शिंदे, चिखली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com