

bharat ganeshpure
ESAKAL
'चला हवा येऊ द्या' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते- विनोदवीर भारत गणेशपुरे यांनी आपल्या विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसवलंय. सध्या सगळीकडे खरात प्रकरण चांगलंच गाजतंय. आता या प्रकरणावर भारत यांनीही आपली प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी हे सगळे प्रकार होतंच राहणार असं म्हटलंय. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय. सोबतच कलाकारांना आता काहीही बोलण्याचं स्वातंत्र उरलेलं नाही असंही ते म्हणालेत.