खरातसारखी प्रकरण थांबणार नाहीत! भारत गणेशपुरे असं का म्हणाले? म्हणाले, 'लोकांना पैशांची इतकी हाव...'

BHARAT GANESHPURE ON ASHOK KHARAT: आपल्या विनोदाने प्रेक्षकांना आपलंसं करणारे लोकप्रिय विनोदवीर भारत गणेशपुरे यांनी खरात प्रकरणावर आपलं मत मांडलंय. पुढेही असे खरात येत राहणार असं ते म्हणालेत.
bharat ganeshpure

bharat ganeshpure

ESAKAL

Updated on

'चला हवा येऊ द्या' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते- विनोदवीर भारत गणेशपुरे यांनी आपल्या विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसवलंय. सध्या सगळीकडे खरात प्रकरण चांगलंच गाजतंय. आता या प्रकरणावर भारत यांनीही आपली प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी हे सगळे प्रकार होतंच राहणार असं म्हटलंय. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय. सोबतच कलाकारांना आता काहीही बोलण्याचं स्वातंत्र उरलेलं नाही असंही ते म्हणालेत.

Loading content, please wait...

Related Stories

Faster Travel to North India: Pune-Danapur Amrit Bharat Express to Start Soon
Indian Railways Plans Major Upgrade for Pune–Nagpur Vande Bharat Route
British Family's First India Train Journey on Vande Bharat Goes Viral for All the Right Reasons
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Marathi News Esakal
www.esakal.com