Chhaava Movie: "लेकिन जब तु मरेगा तो..." संभाजीराजांनी औरंगजेबाला दिलेली भविष्यवाणी खरी ठरली का? पुढं मोगलांचं काय झालं?

What happened to mughal empire after aurangzeb: संभाजी महाराजांचे १६८९ मध्ये बलिदान झाल्यानंतर मराठ्यांनी औरंगजेबाच्या साम्राज्यावर हल्ले चढवले.
Chhatrapati Sambhaji Maharaj
Chhatrapati Sambhaji Maharaj’s fearless prophecy to Aurangzeb about the Mughal Empire’s inevitable downfall.esakal
Updated on

'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर संभाजी महाराजांचे औरंगजेबाला दिलेले शब्द आणि पुढील ऐतिहासिक घडामोडींची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. चित्रपटात संभाजी महाराजांनी कैद होताना औरंगजेबाला म्हटले होते – "हमारी मौत हर मराठे के घर में एक शिवा एक संभा पैदा करेगी लेकिन जब तु मरेगा तो तेरी मुघल सल्तनत भी मर जायेगी." या भविष्यवाणीत कितपत तथ्य होते, हे इतिहासाच्या पानांमध्ये स्पष्ट दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com