टीआरपी कमी झाला की पटकन पात्राला मारून टाकतात... मालिकांबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा रोखठोक सवाल

TV SERIAL REALITY: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने आताच्या मालिकांबाबत थेट वक्तव्य केलं आहे. आताच्या मालिकांना कथाच नसल्याचं त्या म्हणाल्या.
SHEFALI SHAH

SHEFALI SHAH

ESAKAL

Updated on

हिंदी मनोरंजन क्षेत्रात नेहमीच दमदार आणि वास्तववादी भूमिकांमुळे ओळख मिळवणाऱ्या अभिनेत्री शेफाली शाह यांनी छोट्या पडद्याच्या जगावर थेट आणि तिखट टीका केली आहे. भूमिकांमधील बारकावे आणि संवेदनशील अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने सध्याच्या मालिकांच्या बदलत्या स्वरूपावर बोट ठेवत, ‘‘आज टीव्ही मालिकांची कथाच हरवली आहे’’, असे थेट भाष्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com