Farah Khan : यश मिळेपर्यंत चित्रपट बनवा; फराह खान, अजिंठा वेरूळ महोत्सवाचा समारोप

Ajanta Verul Film Festival 2025 : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपाच्या वेळी दिग्दर्शक फराह खान यांनी फिल्ममेकर्सला यश मिळेपर्यंत चित्रपट बनवण्याची प्रेरणा दिली. त्यांनी 'ओम शांती ओम' मधील संवाद उद्धृत करून कर्तव्यात टिकून राहण्याचे सांगितले.
Ajanta Verul Film Festival 2025
Farah Khansakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा फिल्ममेकर्सचा होता. एक चित्रपट बनवणे हे खरोखरच आव्हानात्मक कामगिरी आहे. पण इच्छा आहे तर मार्ग आहेत. तरीही नैराश्य आल्यावर तुम्हाला सिनेमा बनवणे सोडून द्यावेसे वाटले तेव्हा ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील संवाद आठवा आणि म्हणा ‘जब तक सबकुछ ठीक नही होता, तब तक पिक्चर बाकी है मेरे दोस्त’ या शब्दांमध्ये दिग्दर्शक फराह खान यांनी फिल्ममेकर्सला प्रोत्साहित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com