मला काहीही झालं तरी तू... हार्दिक जोशीने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- 'अक्षयाने १२- १३ मालिका सोडल्या...'

HARDEEK JOSHI REACLL HIS SISTER IN LAW MEMORIES:छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी याने मुलाखतीत त्याच्या वहिनीच्या आठवणी सांगितल्या आहेत. मरताना तिने त्याच्याकडून वचन घेतलेलं.
HARDEEK JOSHI

HARDEEK JOSHI

ESAKAL

Updated on

मराठी अभिनेता हार्दिक जोशी याने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्याने साकारलेला राणादा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. मात्र त्याच्या या प्रवासात सगळ्यात महत्वाची साथ होती ती त्याच्या वहिनीची. हार्दिकच्या भावाची पत्नी नेहमीच त्याच्यासाठी उभी राहिली. मात्र नोव्हेंबर २०२३ मध्ये एका आजारात तिचं निधन झालं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने वहिनीच्या त्यागाबद्दल सांगितलंय. सोबतच अक्षयाने देखील त्या कठीण काळात आपलं करिअर सोडलं होतं असं तो म्हणालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com