गावात माणसंच मिळत नाहीत... मृण्मयी देशपांडेने सांगितला शेतीचा विदारक अनुभव, म्हणाली- 'बायका मुंबईत धुणीभांडी...'

Mrunmayee Deshpande Talked About Farming: लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने गावाकडच्या भयाण परिस्थितीचं वर्णन केलंय.
mrunamyee deshpande
mrunamyee deshpande esakal
Updated on

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने काही हिट चित्रपटांमध्येही काम केलंय. तिचा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपटही प्रचंड गाजला. लवकरचं ती 'एक राधा एक मीरा' या चित्रपटात झळकणार आहे. मात्र अभिनयासोबतच मृण्मयी आणखी एक खास गोष्ट करतेय ती म्हणजे शेती. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गावात शेती करायला माणसंच मिळत नाहीयेत, गावच्या गाव म्हातारं झालंय असं मृण्मयी म्हणालीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com