मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीब शेतकऱ्यांचं जेवण... विवेक अग्निहोत्रीच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी; म्हणतात- या गाढवाला...

VIVEK ANGNIHOTRI TROLL FOR COMMENTING ON MAHARASHTRIAN FOOD: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने नुकतंच मराठी माणसांच्या जेवणाबद्दल केलेलं वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे.
VIVEK AGNIHOTRI
VIVEK AGNIHOTRI ESAKAL
Updated on

विवेक अग्निहोत्री हा लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता आहे. तो त्याच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे घराघरात पोहोचला. त्यापूर्वीही त्याने अनेक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता लवकरच विवेकचा 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मर्या चित्रपटाविरोधात गुन्हा आलाय. अशातच विवेक अग्निहोत्रीने मराठी जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्याने एकच गोंधळ उडालाय. त्याने माराही सात्विक जेवणाला नावं ठेवल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com