त्यांनी वच्छीला मारलं… अचानक का सोडली ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका? अखेर अभिनेत्रीने सांगितलं कारण

Ratris Khel Chale Fame Vacchi shocking Revalation: 'रात्रीस खेळ चाले' मालिकेमधून घराघरात पोहोचलेली वच्छी म्हणजेच अभिनेत्री संजीवनी पाटील हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिचा अनुभव सांगितला आहे.
sanjeevani patil vaacchi
sanjeevani patil vaacchi esakal
Updated on

Entertainment News: छोट्या पडद्यावर अशा अनेक लोकप्रिय मालिका होऊन गेल्या ज्यांची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिली. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलेलं. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडलं होतं. मात्र पुढे दुसऱ्या सीझनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरी उतरेनाशी झाली. याच मालिकेतील लोकप्रिय ठरलेलं पात्र म्हणजे वच्छी. अण्णा नाईकाला टक्कर देणारी एकमेव होती ती वच्छी. मात्र अचानक हे पात्र मालिकेत मृत दाखवण्यात आलं. आता त्यामागचं कारण समोर आलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com