किती वर्षं झाली, तू आला नाहीस… 'ठरलं तर मग'च्या अर्जुनला पंढरपूरच्या वारीत आला असा अनुभव, म्हणाला, 'आजूबाजूला कुणीच...'

ARJUN FROM THARLA TAR MAG WARI EXPERIENCE: यावर्षीच्या वारीमध्ये 'ठरलं तर मग' मधील अर्जुनदेखील सहभागी झाला होता. तेव्हा त्याला विलक्षण अनुभव आला.
arjun in wari
arjun in wari esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मलिक 'ठरलं तर मग' प्रेक्षकांची आवडती आहे. त्यातली सायली आणि अर्जुनची जोडीही प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकताच स्टार प्रवाहने 'माउली महाराष्ट्राची' निमित्ताने प्रेक्षकांना घरबसल्या वारीचा आनंद मिळवून देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. या कार्यक्रमात प्रेक्षकांचा लाडका अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीदेखील सहभागी झाला होता. आता त्याने वारीतला त्याचा अनुभव सांगितलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com