

THARLA TAR MAG NEW TWIST
ESAKAL
'ठरलं तर मग' मालिका छोट्या पडद्यावरील सगळ्यात गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने तीन वर्ष टीआरपीमध्ये स्वतःचं पहिलं स्थान अढळ ठेवलंय. मालिकेतील सायली आणि अर्जुनदेखील प्रेक्षकांचे आवडते आहेत. मात्र गेले काही आठवडे मालिकेचा टीआरपी घसरलाय त्यामुळे आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. मेकर्स मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत. आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. जो पाहून प्रेक्षक खुश झालेत.