Premium|Study Room : भारताच्या विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्त्वपूर्ण भूमिका

AI technology transformation : भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगाने वाढत असून शेती, आरोग्य आणि उद्योगात मोठे बदल होत आहेत; मात्र प्रगतीसोबतच गोपनीयता, रोजगार बदल आणि नैतिकतेची आव्हाने पेलण्यासाठी संतुलित धोरणांची आता अत्यंत आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
AI technology transformation

AI technology transformation

esakal

Updated on

लेखक : सुदर्शन कुडचे

जगभर विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून त्याच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. मानवी विचार, निर्णयक्षमता आणि शिकण्याची प्रक्रिया संगणकीय प्रणालीत विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतासाठी ती केवळ तांत्रिक नव्हे तर सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे साधन ठरू शकते. संशोधन, उद्योग व प्रशासनात तिचा वापर वाढत आहे. आकडेवारी, भाषा, प्रतिमा व आवाज यांच्या विश्लेषणावर आधारित ही यंत्रणा शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उपयोगी ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com