Premium|Study Room : भारताच्या विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्त्वपूर्ण भूमिका

AI technology transformation : भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगाने वाढत असून शेती, आरोग्य आणि उद्योगात मोठे बदल होत आहेत; मात्र प्रगतीसोबतच गोपनीयता, रोजगार बदल आणि नैतिकतेची आव्हाने पेलण्यासाठी संतुलित धोरणांची आता अत्यंत आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
AI technology transformation

AI technology transformation

esakal

Updated on

लेखक : सुदर्शन कुडचे

जगभर विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून त्याच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. मानवी विचार, निर्णयक्षमता आणि शिकण्याची प्रक्रिया संगणकीय प्रणालीत विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतासाठी ती केवळ तांत्रिक नव्हे तर सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे साधन ठरू शकते. संशोधन, उद्योग व प्रशासनात तिचा वापर वाढत आहे. आकडेवारी, भाषा, प्रतिमा व आवाज यांच्या विश्लेषणावर आधारित ही यंत्रणा शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उपयोगी ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com