Premium| Climate Change : कार्बन टॅक्स, भारतावर लादलेला की गरजेचा?

Global warming: कार्बन टॅक्स २०२६ पासून पूर्णपणे लागू होईल. त्याचा मुख्य उद्देश्य कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा असून सोबतच कंपन्यांनी अधिक पर्यावरणपूरक उत्पादनपद्धती वापराव्या, अशी अपेक्षा आहे.
Global warming
Global warmingesakal
Updated on

सचिन तालकोकुलवार

हवामान बदल ही समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललीय. वाढते प्रदूषण, हरितगृह वायूंचे उत्सर्जन, तापमानवाढ, समुद्रपातळीतील वाढ हे त्याचे परिणाम सगळ्या जगाला दिसत आहेत. त्यासाठीच नवी हरित धोरणे महत्त्वाची ठरत आहेत.

याचाच एक भाग म्हणून युरोपियन युनियन (EU) ने २०२३ साली, ‘Carbon Border Adjustment Mechanism (CBAM)’ हे नवीन धोरण जाहीर केले आहे, जे मूलतः एक प्रकारचा आयातीवरील अतिरिक्त असा "कार्बन टॅक्स" असणार आहे.

भारतासारख्या विकसनशील व इत्तर देशांतील उच्च कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पाच प्रकारच्या उत्पादनांवर हा कर लागू करण्यात येणार आहे. जसे, स्टील, अॅल्युमिनियम, सिमेंट, खत आणि हायड्रोजन यांसारख्या उत्पादनांवर आयातीच्या वेळी अतिरिक्त टॅक्स लावला जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com