Premium|Chandan Vandan Fort history: छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यगाथा: चंदन-वंदन जोडदुर्गाचा इतिहास

Maratha forts: चंदन-वंदन किल्ला हा सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक जोडदुर्ग असून स्वराज्याच्या संरक्षणात त्याचे मोलाचे स्थान होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याच्या संरक्षण कवचाला बळ दिले.
Chandan Vandan Fort history

Chandan Vandan Fort history

esakal

Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री रांगांतील गडदुर्गाचा उपयोग मोठ्या युक्तीने आणि कौशल्याने करून मोगल-आदिलशहाची जुलमी सत्ता उद्ध्वस्त करून लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य, क्रांतिकारक आणि शौर्यशाली इतिहास समजून घ्यायचा असेल तर समकालीन ऐतिहासिक लिखित साधने जेवढी महत्त्वपूर्ण आहेत तेवढेच गडदुर्ग महत्त्वाचे आहेत. गडदुर्ग हे इतिहास आणि वर्तमानाला जोडणारे दुवे आहेत. ते इतिहासाचे साक्षीदार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com