Premium| Maharashtra Child Deaths: ‘कोवळी पानगळ’ शून्य व्हावी!

Child Mortality Rate: बालमृत्यू कमी होण्यामागे आरोग्यविभागाचे योगदान. गडचिरोली मॉडेल ठरतंय प्रेरणादायी.
Saving Little Lives
Saving Little Livesesakal
Updated on

डॉ. अभय बंग

saptrang@esakal.com

महाराष्ट्रात १२,००० बालमृत्यू!’ ‘राज्यात बालमृत्यूंचे प्रमाण घटले’ या ३० मार्च २०२५च्या दु:खद वाटू शकणाऱ्या बातमीत एक मोठे यश लपलेले आहे. त्या यशाची कारणे, मर्यादा व पुढे काय याचा विचार या लेखात करू. या बातमीत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार वर्ष २०२४-२५मध्ये महाराष्ट्रात केवळ १२,४३८ बालमृत्यू झाले. दोन वर्षांपूर्वी ते १७,१५० होते. दोन वर्षांत ही खचितच मोठी घट आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com