Premium| Arvind Kejriwal’s Silence: केजरीवालच्या मनात काय आहे? पंजाबमध्ये सत्ता टिकवण्याची योजना?

AAP Delhi Defeat: दिल्लीच्या पराभवावर केजरीवाल यांचा शांतिकाल. आता पुढे काय?
Kejriwal's Silence
Kejriwal's Silenceesakal
Updated on

सुनील चावके

पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ होऊ न देता शेवटपर्यंत सत्ता शाबूत ठेवण्यासाठी केजरीवाल यांना आजवरचा राजकीय अनुभव पणाला लावावा लागणार आहे. दिल्लीच्या निकालानंतर केजरीवाल शांत आहेत, याचा अर्थ त्यांच्या मनात काही तरी शिजत असावे, या शंकेने दिल्लीतील भाजप आणि काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com