Premium| Climate Change: हवामान बदलाचा भारतीय शेती आणि शेतकऱ्यांवर कसा परिणाम होत आहे?

Unpredictable Rains: पाऊस सरासरीएवढा असला तरी त्याचे वितरण विषम झाले आहे; यामुळे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मोठे प्रश्नचिन्ह!
Climate change impact on farmers
Climate change impact on farmersesakal
Updated on

डॉ. सतीश करंडे

आपल्याकडे दहा-पंधरा वर्षांपूर्वी हवामान बदल, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची चर्चा सुरू झाली. त्याचे दुष्परिणाम म्हणजे तापमानवाढ होईल, हिमनद्या वितळतील, समुद्राची पातळी वाढेल, तीव्र किंवा कमी पाऊस, चक्रीवादळे होतील असे सांगितले जात होते. सर्वसामान्यांना हे कुठे तरी जगामध्ये होणार आहे असे वाटत होते. परंतु मागील पाच वर्षांपासून हवामानबदलाची समस्या (तापमानवाढ, मोठा पाऊस, दुष्काळ, गारपीट, रोगराई) सर्वांना जाणवत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com